The humorous, thrilling story of ‘susheela sujeeth’ ‘सुशीलासुजीत’ची विनोदी, उत्कंठावर्धक कथा – ryan

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक यांना ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाची कथा सुचली. त्यानंतर त्यांनी मला कथ आणि आणि माझ्या कल्पनेतून फुलवायला सांगितली. मग चर्चा, पटकथेचा पहिला खर्डा, दुसरा खर्डा अशा पद्धतीने कथानक गेले गेले, असे लेखक अजय कांबळे यांनी सांनी. तर कथाकल्पना प्रसादची असली त्य त्यातल्या घडामोडी, पात्रं लेखन असे सर्वांगीण संस्कार अजयने केलं आहे, अशा शब्दांत अभिनेता स्वप्निल जोशीने कौतुक केलं केलं.

एकत्र काम करण्याची इच्छा पूर्ण

माझी आणि स्वप्निलची वर्ष वर्षांपासून एकत्र काम करण्याची इच्छा होती, परंतु आजवर आमच्या जोडीच्या जोडीच्याने अनुरूप कथानक मिळत नव्हते. अखेर ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाच्याने तसे कथानक मिळाले आणि प्रसा त्यासाठी स्वप्निल म माझं नाव सुचलं, अशा शब्दांत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी चित्रपटाशी जोडलंाण्याम उलगडली उलगडली उलगडली उलगडली. ही कथा मजेशीर, मिश्कील आहे. आम्ही दोघे काम करताना खूप हसलो धम धमाल, त्यामुळे हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांनाही तोच मिळणार आहे, असंही सोनांनी यांनी सांनी सांनी.

अडचणीतून बाहेर पडण्यातले धडपड रंगवणारे चित्रपट…

मराठीत एकंदरीतच कुठल्यातरी अनपेक्षित घटनाचक्रuceत फसल्यानंतर त्यातून सुटकेसाऱ्य रंगवणाऱ्या कथा फारशा पाहायला मिळत नाहीत. ‘वाळवी’ हा थोडा पद्धतीचा पद्धतीचा तरी काहीसा विनोदी चित्रपट होता. ‘सुशीला – सुजीत’ची कथाही विनोदीबाजाची आहे, पण अनेकदा कोणीतरी आहे आहे म्हटल्यावर आपल्या मनात फक्त एका व्यक्तीचाविचार येतो. या चित्रपटात मात्र दोन जण एका विचित्र अडकले आहेत आहेत त्य त्यातून बास पडण्यासाठी त्यांची धडपड आहे आहे प्र प्रासंगिक विनोदांची पेरणी आहे, असं स्वप्निलने सांगितलं.

हेही वाचा

प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची

या चित्रपटात आमच्या दोन मुख्य भूमिकांबरोबरत इतरात्रांचीही प्रत्येकाची भूमिका रंजक आहे. त्यातले एकही पात्र बाजूला केले, तरी चित्रपट पुढे जाणार नाही. कथानका अनुषंगाने पात्र निवड उत्तम झाली आहे. प्रेक्षकांना चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कलाकाराऐवजी चित्रपटातलं पात्र अधिक जाणवेल. ही लेखन दिग्दर्शन दिग्दर्शनाची ताकद आहे, असं स्वप्निल यांनी सांगितलं.

प्रेक्षकांची अभिरुची बदलली…

टाळेबंदीनंतर भारतीय प्रेक्षकांची अभिरुची आहे. ओटीटी माध्यम आणि वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये जाऊन प्रेक्षकारतासह जगभरातील चित्रपट पाहत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना चांगलं लेखन आणि अभिनय पाहण्याची सवय झाली आहे. परिणामी, या वातावरणात आम्ही कलाकार सरधोपट काम शकत नvही. या स्पर्धेचं आम्हाला भान असून चांगलं काम करण्याबदारीही आहे. या पार्श्वभूमीवर आम्हाला लेखक – दिग्दर्शकांकडून वैविध्यपूर्ण चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी, याचा आनंद आहे, असं सोनाली यांनी सांनी.

हेही वाचा

… आणि पंचक योग आल आला

वेगवेगळ्या भाषेतील ‘सर्व्हायव्हल थ्रिलर’ चित्रपट पाहिले होते. त्यामुळे या प्रकारात एकाऐवजी दोन पात्रं असावीत, या कल्पनेने मी ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाचा कथालेखक झालो. मी दिग्दर्शन करणारच होतो. संपूर्ण कथा ऐकल्यावर सर्व निर्मिती कंपनी कंपनी करण्य करण्याचा प्रस्ताव स्वप्निलने ठेवला. आम्हालाही ते पटलं सगळं जुळून आल्यvमुळे मी निर्माताही झालो. ऐन वेळेला एका नटाची अडचण झाली, म्हणून मी अभिनय केला. नखाते गुरुजी छोटेख छोटेखानी छान भूमिका मी केली. शिवाय, चित्रपटातील एक गाणं हे गायकाचं नसून अभिनेत्याचं आहे, असं आमचे संगीतकार वरुण लिखते यांचं म्हणणं होतं. त्यामुळे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय आणि गvयन अशा पद्धतीचा पंचक योग या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला, अशी भावना पंचशील एन्टरटेन्मेट या नव्या निर्मितीसंस्थेंतर्गत ‘सुशीला – सुशील’ची गोष्ट घडवून आणण आणणाऱ्या प्रसाद ओक यांनी सांगितलं.

शब्दांकन: अभिषेक तेली

Exit mobile version