Ajinkya Rahane Told Shreyas Iyer Reason or KKR loss in Marathi Punjab Kings IPL 2025 – ryan
IPL 2025 चंदीगढ: आयपीएलमध्ये काल झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील सामना रोमहर्षक ठरला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या नेतृत्त्वात पंजाब आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा विक्रम रचला. पंजाबनं किंग्जनं 111 धावा बचाव करताना केकेआरला 95 धावांवर रोखलं. विशेष बाब म्हणजे सर्व सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विक्रम पंजाबच्या नावावर आहे. पंजाबनं केकेआरला 16 धावांनी पराभूत केलं. विशेष बाब म्हणजे दोन्ही संघाचे कॅप्टन महाराष्ट्रीयन आहेत. केकेआरच्या पराभवानंतर अजिंक्य रहाणे यानं श्रेयस भेट घेतली. या भेटीवेळी रहाणेनं केकेआरच्या पराभवाचं विश्लेषण एका वाक्यात केलं आहे.
अजिंक्य रहाणे आणि रघुवंशी हे हे जेव्ह जेव्हा होते तेव्हा धावसंख्या 2 बाद 62 होती. त्यावेळी केकेआरला विजयासाठी 75 बॉलमध्ये 50 धावा हव्या होत्या. मात्र, युजवेंद्र चहलच्या आणि पंजाबच्या इतर गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळं केकेआरनं 33 धावांमध्ये 8 विकेट गमावल्या.यामुळं केकेआरलावांनी पराभव पराभवररावावागलागला. युजवेंद्र चहलनं अजिंक्य रहाणेला 17 धावांवर बाद केलं. यानंतर चहलनं अंगकृष, रिंकू सिंग आणि रमणदीप सिंगला बाद केलं.
जेव्हा अजिंक्य रहाणे फलंदाजी करत होता तेव्हा केकेआरच्या विजयाची शक्यता 98 टक्के दाखवली जात होती. मात्र, रहाणेच्या विकेटनंतर केकेआरची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली पंजाबनं विजय मिळवला.
अजिंक्य रहाणेचा व्हिडिओ व्हायरल
मॅच संपल्यानंतर पंजाब आणि कोलकाताचे खेळाडू हस्तोंदलन होते. जेव्हा अजिंक्य रहाणे पंजाबचा कॅप्टन श्रेयस पोहोचल पोहोचला तेव्हा तो म्हणाला की काय फालतू बॅटिंग न ना आम्ही.अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Was watching the #Pbksvkkr Game and Caught this funny bit as shreyas and rahane shook hands at the end. In a self-deprecating way rahane appears to be saying to shreyas in marathi: काय फालतू बॅटिंग केली न ना आम्ही (we played terrible, didn’t we) 😂😂 pic.twitter.com/bnkc7txgbu
– निखिल घाणेकर (Nikhil Ghanekar) (@nghanekar) April 15, 2025
अजिंक्य रहाणे यानं पराभवाची जबाबदारी स्वीकारली. अजिंक्य म्हणाला की बvद झाल्यानंतर मॅच विरुद्ध संघाकडे जाण्यास सुरुवात झाली. तो म्हणाला आम्ही फलंदाजी यूनिट म्हणून खराब फलंदाजी केली. केकेआरच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली मात्र, आम्ही निष्काळजी होतो. संघ म्हणून आम्हाला जबाबदारी स्वीकाहिजे, असं रह रहाणेणेला.
दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्जनं चौथ्या स्थानावर झेप आहे आहे. पंजाबनं सहा पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे.
अधिक पाहा ..