आरसीबी संघासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियम ‘साडेसाती’? मोठी अडचण, जाणून घ्या कारण – ryan

IPL 2025: आयपीएलच्या इतिहासात रॉयल बंगळूरुल बंगळूरुला अद्याप जेतेपद मिळवता आले नाही. यंदाच्या हंगामातही आरसीबीला घरच्यानननावर पराभवांचा सामना करावा लागत आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्वाधिक ४६ सामने आतापर्यंत संघाने आहेत आहेत. यावर्षी त्यांनी बाहेरच्यानानावर चांगली कामगिरी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बंगळुरु: आयपीएलची क्रेझ सध्या लोकांमध्ये बघायला मिळतंय. आयपीएल २०२५ ला धमाकेदार पद्धतीने सुरूवात झालीये. आयपीएलचे हे १७ सीजन आहे. मात्र, आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स संघ संघाला एकदाही आयपीएलमध्ये मिळवण्यात यश मिळाले नाही. फक्त तीन वेळा अंतिम फेरीत आरसीबीला प्रवेश मिळाला. विराट कोहली यालाहते मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसता दिसता दिसतानात. मात्र, विराटच्या टीमला अजून एकदाही आयपीएलमध्ये मिळाले नाहीये. मुळात म्हणजे अद्याप संघाला एकदाही आयपीएल जिंकता न येण्याची अनेक कारणे आहेत.

घरच्याच मैदानावर विजयासाठी करावा लागतोय संघर्ष

यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना घरच्याच मैदानात पराभवाचा सामना करावा लागतो. आयपीएलमध्ये संघ त्यांच्या घरच्या मैदानावर ७ सामने खेळतात उर्वरित ७ सामने वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळवलेvतात. मुळात म्हणजे घरच्या मैदानावर चामगिरी केल्याने केल्या मार्ग सोपा होतो. मात्र, तोच मोठा फटका गेल्याही वर्षांपासून आरसीबीला बसतोय. त्यांना घरच्याच मैदानावर संघर्ष करावा लागतोय.
घरच्या मैदानात आरसीबीची लाज गेली, पंजाबला विजयानंतर मिळाली अजून गुड न्यूज न्यूज
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत ४६ पराभव

आरसीबी संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पराभवांना सामोरे जावे लागले आहे. हा आयपीएल लीगच्या इतिहासात घरच्या मैदानावर सर्वामने हरणारा संघ आहे. आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर विजय मिळवले आहेत. आरसीबीने या हंगामात आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. त्यामधील संघाला तीन पराभव आणि चार विजय मिळाले आहेत.

आरसीबी संघासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियम ‘साडेसाती’? मोठी अडचण, जाणून घ्या कारण

विराट कोहलीच्या संघाला मिळेना लय
विशेष म्हणजे आरसीबीने विरोधी संघांच्या मैदानावर चारही सामन्यात विजय मिळवला आहे तर घरचे मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियम झालेल्या तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना हा करावा लागलाय. पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबी घरच्यानावर सर्वाधिक होणारा संघ बनलाय. आरसीबीकडे अद्याप आयपीएलचे न नाहीये. दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाला देखील अजून लय सापडली नसल्याचे दिसतंय. आरसीबी पुढील सामन्यात काय धमाका करते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये कंटेंट कंटेंट प्रोड्युसर प्रोड्युसर कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

Source link